भारत सरकारकडून डॉ. मतीन परकार यांचं कौतुक
रत्नागिरी : कोरोनाच्या या कठीण काळात डॉक्टरांचे दोन धीराचे शब्द रुग्णाला खूप मोठा आधार देऊन जात अजित. डॉक्टरांचं महत्त्व किती आहे आणि ते काय करू शकतात हे हजारो लोकांनी या…
रत्नागिरी : कोरोनाच्या या कठीण काळात डॉक्टरांचे दोन धीराचे शब्द रुग्णाला खूप मोठा आधार देऊन जात अजित. डॉक्टरांचं महत्त्व किती आहे आणि ते काय करू शकतात हे हजारो लोकांनी या…
रत्नागिरी : कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्यात परिस्थिती फार चांगली नाहीये. (Ratnagiri corona update) काल ५०० वरून पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा २५९ आला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण आज पुन्हा एकदा ६८५चा…
रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे औद्योगिक वसाहतीत घोरपडींचे वास्तव्य आढळून आले आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीत आढळणार्या घोरपडींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. असे असताना शहरी वस्तीलगत त्यातही एमआयडीसी क्षेत्रात घोरपडींचा वावर असल्याचे पाहायला…
रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी कार्यालयातर्फे शहरात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणा-या मिठाई विक्रेते, किराणा दुकान इत्यादी आस्थापनांवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मारुती…
अभिजीत नांदगावकर यांचं गाणं प्रोफेशनली रेकॉर्ड रत्नागिरी – रत्नागिरीतील अभिजित नांदगावकर यांचं ‘केव्हा केव्हा वाटते…’ हे अप्रतिम गाणं गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रिलीज होत आहे. जगभरातील रसिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मराठी संगीत…
खेड : खेड शहरातील तांबे मोहल्ला येथील बंद घरातून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला खेड पोलीसांनी तक्रार दाखल झाल्यापासून अवघ्या सहा तासात मुसक्या आवळून…
दापोली : मुश्ताक खान कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगानं वाढ आहे. आवश्यक असेल तरच लोकांनी घरा बाहेर पडावं अशी स्थिती दापोलीमध्ये निर्माण झाली आहे. आज दिनांक ८ एप्रिल २०२१ रोजी एकाच…
मुंबई : लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका…
रत्नागिरी : संपूर्ण लॉकडाऊन लावून आमच्यावर आमरण उपोषणाची वेळ आणू नका असा इशारा रत्नागिरी जिल्हा निर्भिड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र उर्फ बंटी वणजू यांनी प्रशासनाला दिला आहे. लॉकडाउन करायचाच असेल…
रत्नागिरी : शिथिलता दिल्यामुळेच नागरिकांनी नियम धाब्यावर बसवले. आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचे निर्बंध…