Tag: ratnagiri

भारत सरकारकडून डॉ. मतीन परकार यांचं कौतुक

रत्नागिरी : कोरोनाच्या या कठीण काळात डॉक्टरांचे दोन धीराचे शब्द रुग्णाला खूप मोठा आधार देऊन जात अजित. डॉक्टरांचं महत्त्व किती आहे आणि ते काय करू शकतात हे हजारो लोकांनी या…

जिल्ह्यात ६८५ तर दापोली एका दिवसात १६२ कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी : कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्यात परिस्थिती फार चांगली नाहीये. (Ratnagiri corona update) काल ५०० वरून पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा २५९ आला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण आज पुन्हा एकदा ६८५चा…

मिरजोळे एमआयडीसीत घोरपडींचा वावर

रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे औद्योगिक वसाहतीत घोरपडींचे वास्तव्य आढळून आले आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीत आढळणार्‍या घोरपडींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. असे असताना शहरी वस्तीलगत त्यातही एमआयडीसी क्षेत्रात घोरपडींचा वावर असल्याचे पाहायला…

मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी कार्यालयातर्फे शहरात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणा-या मिठाई विक्रेते, किराणा दुकान इत्यादी आस्थापनांवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मारुती…

केव्हा केव्हा वाटते… तुझ्या पापण्यात मिटून जावे… रत्नागिरीच्या सुपुत्राची भरारी

अभिजीत नांदगावकर यांचं गाणं प्रोफेशनली रेकॉर्ड रत्नागिरी – रत्नागिरीतील अभिजित नांदगावकर यांचं ‘केव्हा केव्हा वाटते…’ हे अप्रतिम गाणं गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रिलीज होत आहे. जगभरातील रसिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मराठी संगीत…

खेड पोलीसांनी चोराला अवघ्या सहा तासात घेतले ताब्यात

खेड : खेड शहरातील तांबे मोहल्ला येथील बंद घरातून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला खेड पोलीसांनी तक्रार दाखल झाल्यापासून अवघ्या सहा तासात मुसक्या आवळून…

धोका :  दापोलीत एका दिवसात ३४ रूग्ण पॉझिटिव्ह

दापोली : मुश्ताक खान कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगानं वाढ आहे. आवश्यक असेल तरच लोकांनी घरा बाहेर पडावं अशी स्थिती दापोलीमध्ये निर्माण झाली आहे. आज दिनांक ८ एप्रिल २०२१ रोजी एकाच…

शासन व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका…

… तर आमरण उपोषण करणार – बंटी वणजू

रत्नागिरी : संपूर्ण लॉकडाऊन लावून आमच्यावर आमरण उपोषणाची वेळ आणू नका असा इशारा रत्नागिरी जिल्हा निर्भिड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र उर्फ बंटी वणजू यांनी प्रशासनाला दिला आहे. लॉकडाउन करायचाच असेल…

सात दिवस निर्बंध पाळून सहकार्य करा – ना. उदय सामंत

रत्नागिरी : शिथिलता दिल्यामुळेच नागरिकांनी नियम धाब्यावर बसवले. आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचे निर्बंध…