Tag: ratnagiri

मुंबई-गोवा महामार्ग रत्नागिरी जिल्ह्यात वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा 

रत्नागिरी : कोकणातून जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेले या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आजही पूर्ण होण्याचे नाव घेत नाही.…

पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ जहाजाचे अपहरण केले, रत्नागिरीच्या 2 तरुणांसह 7 भारतीय 10 बंधकांमध्ये

रत्नागिरी : मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटांपासून 40 नॉटिकल मैल अंतरावर समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ या मालवाहू जहाजावर हल्ला करून 10 खलाशांना बंधक बनवले आहे.…

रत्नागिरीचे सुपुत्र जितेंद्र भोळे यांची महाराष्ट्र विधानसभा सचिव (१) पदावर नियुक्ती

रत्नागिरी : जिल्ह्यातील भाटीमिऱ्या गावाचे सुपुत्र जितेंद्र भोळे यांची महाराष्ट्र विधानसभा सचिव (१) या पदावर नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे कौतुक…

रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर प्राप्त

रत्नागिरी : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रत्नागिरी आणि चिपळूण नगरपालिकेसाठी प्रत्येकी एक अशा दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. या टेंडरमुळे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन सेवांना बळकटी…

रत्नागिरीच्या शीळ धरणाचा पाणीपुरवठा ३१ मार्चपासून प्रत्येक सोमवारी बंद

रत्नागिरी – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८६३ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणखी तीन ते साडेतीन महिने पुरेल, असा अंदाज आहे. मात्र,…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्याची १०० टक्के उद्दिष्ट्यपूर्ती

८०८ नवउद्योजकांची प्रकरणे मंजूर रत्नागिरी – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान देणारी महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रासाठी…

रत्नागिरीत कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी!

रत्नागिरी: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 22 मार्च 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 5 एप्रिल 2025 रोजी 24 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)…

रत्नागिरी लोकअदालत यशस्वी: १२,८५८ प्रकरणे निकाली, १२ कोटींहून अधिक रकमेची वसुली!

रत्नागिरी: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. २२ मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुनील गोसावी…

दापोली तालुक्यातील जालगावात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार!

दापोली : तालुक्यातील जालगाव (लष्करवाडी) येथे जय किसान स्पोर्टस् यांच्यावतीने २४ ते २६ मार्च २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे…

भोस्ते घाटात भीषण अपघात, ट्रक 200 फूट दरीत कोसळला, 7 जण जखमी

खेड (रत्नागिरी) : खेड तालुक्यातील भोस्ते घाटात रविवारी (दि. 23) तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. सिमेंटच्या बकलरने महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रक आणि एर्टिगा कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रक सुमारे…