ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार मुंबई : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा […]

जिल्हा आठ दिवस बंद राहणार! – मंत्री उदय सामंत

रत्नागिरी:- कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्यात कडक टाळेबंदी करण्यासंदर्भात प्रशासन सकारात्मक आहे. यासंदर्भात शुक्रवारी आढावा घेतला. त्यामुळे आठ दिवस टाळेबंदीबाबत पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याशी […]

म्यूकरमायकोसीसची लक्षणे कोणती? हा आजार बरा होतो का?

रत्नागिरी : कोविड झालेल्या रूग्णांना राज्यात काही ठिकाणी म्यूकरमायकोसीस या बुरशीजन्य (काळी बुरशी) आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. खबरदारी म्हणून आजाराविषयी खरी माहिती आत्मसात […]

रत्नागिरित परिचारिकांना आनंद देणारा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

परिचारिकेचा वेल्फेअर मंच आयोजित “आशा ..एक मनोरंजनात्मक मोटिवेशन कार्यक्रम” सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना आमंत्रित करण्यात आले […]

तौक्ते चक्रीवादळाने गती बदलली, जिल्ह्यात प्रचंड हानी

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीच्या समांतर वाटचाल करीत असलेल्या तौक्ते चक्रीवादळाच गतीत बदल झाल्याने त्याचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले. त्याचा फटका रत्नागिरी जिल्हयातील समुद्रकिनाऱ्या लगत […]

Tauktae live Update : रत्नागिरीत रविवारी संध्याकाळी 4 तर दापोलीत सोमवारी पहाटे 5 वाजता पोहोचणार

रत्नागिरी : Tauktae चक्रीवादळा धोका कोकणाला बसण्याची शक्यता निर्माण झाल्यानं प्रशासकीय यंत्रणा सकर्त झाली आहे. किनारपट्टी भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाचा वेगळ ४० […]

कोकणात ईद साधापणाने साजरी

रत्नागिरी – मुस्लिम समाजामध्ये रमज़ान महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. 30 दिवसांचे कडक उपवास करून रमज़ान ईद साजरी केली जाती. कोकणत यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं […]

सावधान : तॉक्ते चक्रीवादळ येतंय! काय खबरदारी घ्याल?

अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘तॉक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा राज्याच्या किनारपट्टीलादेखील बसणार आहे. मुंबई, ठाणे पालघर भागांत यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत सुद्धा प्रशासनाने खबरदारीच्या उपाय […]

बनावट ई पास वापरणाऱ्यांवर कारवाई; गुन्हे  दाखल

रत्नागिरी जिल्हामध्ये कोरानाचा संसर्ग वाढु लागल्याने दि. १५/०४/२०२१ रोजी प्रशासनाने लॉगडाऊन जाहीर केले होते. या लॉगडाऊन मध्ये लोकांच्या संचारावर नियंत्रण आणले होते. या नियंत्रणामुळे अत्यावश्यक […]

कोरोना विरूद्धच्या लाढाईत सर्वपक्षीय नेते आले एकत्र

रत्नागिरी : जिल्ह्यातील कराेना रुग्णांची संख्या वाढत आहे,या पार्श्वभूमीवर आज नामदार उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या मध्ये […]