सावधान : तॉक्ते चक्रीवादळ येतंय! काय खबरदारी घ्याल?
अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘तॉक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा राज्याच्या किनारपट्टीलादेखील बसणार आहे. मुंबई, ठाणे पालघर भागांत यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत सुद्धा प्रशासनाने खबरदारीच्या उपाय […]
