भारताला कृषी ऋषी संस्कृतीची परंपरा : दादा इदाते

भारत हा देश  ऋषी आणि कृषि संस्कृतीचा देश आहे असे प्रतिपादन कर्मवीर दादा इदाते, केंद्रीय अध्यक्ष, भटके विमुक्त जनजाती कल्याण व विकास बोर्ड नवी दिल्ली यांनी केले.

अधिसूचित कांदळवनात डेब्रीज टाकणाऱ्यांवर कारवाई

मुंबई : मौजे माहूलमधील अधिसूचित कांदळवन क्षेत्र व शासकीय जागेवर भराव करून कांदळवन क्षेत्र बाधीत केलेबाबत तसेच अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्याने भारतीय वन अधिनियम १९२७चे […]

No Image

महाराष्ट्रात एका दिवसात ५ हजार नवे ‘कोरोना’ बाधित

मुंबई – राज्यात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. तब्बल ७५ दिवसानंतर राज्यात एकाच दिवसात ५ हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे. […]

कोळथरे येथील तीन विद्यार्थीनींचीजिल्हा कबड्डी संघात निवड

४७ व्या राज्य कुमारी कबड्डी अजिंक्य पद क्रीडा स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.

No Image

दापोली तालुक्यातील साखळोली येथे भीषण अपघात एकाचा मृत्यू तर एक गंभीर

दि. १७ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दापोली तालुक्यातील साखळोली शिवाजीनगर येथे झालेल्या भीषण अपघातात नितेश जाधव वय २९ याचा मृत्यू झाला आहे.

पोलीस हाच जनतेचा खरा मित्र ! – पोउनि चांदणे

खेड – पोलिसापासून चार हात दूर राहणे हीपोलिसांबाबत जनतेच्या मनात असणारी भावना कुठेतरी थांबली पाहिजे. ही मानसिकता बदलली पाहिजे कारण पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी ऊन, […]