Category: टॉप न्यूज

महाराष्ट्र सरकारने केला Break The Chain नियमावलीमध्ये नव्या बदलांचा समावेश!

गेल्या आठवड्यात राज्य सरकारने जाहीर केलेल्या Break The Chain नियमावलीमध्ये काही नव्या बदलांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय;परिस्थिती पाहून परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या जाणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…

करोना लढ्यात कुठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी

करोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि नाही असे ठामपणे सांगतानाच करोना लढ्यात कुठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र…

Weather Update : मध्य महाराष्ट्रासह विदर्भात येत्या दोन दिवसांत पाऊस

मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने बुधवारी वर्तविली

आज रात्री ८ पासून सोमवार सकाळी ७ पर्यंत पूर्ण संचारबंदी; दापोली नगरपंचायत

राज्य सरकारने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊन ला काही तासातच सुरुवात होणार असून आज रात्री ८ वाजलेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे.

धोका :  दापोलीत एका दिवसात ३४ रूग्ण पॉझिटिव्ह

दापोली : मुश्ताक खान कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगानं वाढ आहे. आवश्यक असेल तरच लोकांनी घरा बाहेर पडावं अशी स्थिती दापोलीमध्ये निर्माण झाली आहे. आज दिनांक ८ एप्रिल २०२१ रोजी एकाच…

रत्नागिरीत कोण लपवत आहे मृतांची आकडेवारी?

शासकीय रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले या कोरोना बाबतच्या आकडेवारी लपवून प्रशासनाबरोबरच जनतेची ही दिशाभूल करत असून खोटी आकडेवारी प्रसिद्ध करत असल्याचे आरोप भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी…

कोरोनाच्या उद्रेकामुळे पुण्यातील आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण,पुणे जिल्ह्यात केवळ ३७६ ऑक्सिजन बेडस उरले

मुंबईपाठोपाठ राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात मोठी बिकट परिस्थिती उद्भवली आहे.

लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नाही- खा. शरद पवार

गेल्यावर्षीच्या तुलनेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे