Category: टॉप न्यूज

‘माय कोकण’तर्फे भव्य काव्य स्पर्धा

Powered by : योगेशदादा कदम, आमदार – दापोली रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युट्युब चॅनेल ‘माय कोकण’तर्फे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवींसाठी ऑनलाईन स्वरचित काव्यलेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं…

बशीर हजवानी यांचा दुबईत सन्मान

मुश्ताक खान / रत्नागिरी सध्याच्या अडचणीच्या काळात कोकणवासीयांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या बशीर हजवानी यांचा व्हॉईस ऑफ कोकण, कोकण हेल्पलाईन एसओएस ग्लोबल ग्रुपतर्फे सर्व कोकणी जनतेच्या वतीनं दुबईमध्ये सत्कार करण्यात…

पुन्हा एकदा ४० रूग्ण, १०८४ बरे होऊन घरी गेले

रत्नागिरी / प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा ४० रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. कोरोना रूग्णांचा आकडा वाढत चालला आहे. प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना करू पाहतंय पण घरा बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या…

निकृष्ट पोषण आहारात शिवसेनेचा हात : निलेश राणे

रत्नागिरी / प्रतिनिधी रत्नागिरी आणि चिपळूण मधील पोषण आहार पुरवठादार गोदमातून बुरशी लागलेले धान्य पुरवठा करत होता. यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हात आहे. लवकरच नावासकट हे प्रकरण बाहेर काढणार असल्याची…

कोकणातील भात शेतात मोहक हत्ती

रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशखिंड इथं शेतामध्ये हत्ती अवतरला आहे. या हत्तीला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकं या शेतामध्ये गर्दी करत आहेत. कोकणातलं सौंदर्य त्यात अशा कलेचा अविष्कार म्हणजे सोन्याहून पिवळं अशा प्रतिक्रिया…

लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जागर

रत्नागिरी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता ‘मिशन माणुसकी’ या संस्थेतर्फे तीन दिवसांचा विचार-साहित्य-कला जागर करून केली जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. या ऑनलाईन जागर…

भाजपाच्या वतीनं दापोलीत DCC ची मागणी

भाजपा जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी मुख्यमंत्री उदध्व ठाकरे, पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून दापोली DCC सुरू करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रामध्ये त्यानी लिहिलं आहे…

जुनी पेन्शन तरतूद रद्द करणारी अधिसूचना शासनाने मागे घ्यावी : शिक्षक भारती संघटना

अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित पद्धतीने तातडीने पगार सुरू करावेत या मागणीसाठी आज शिक्षक भारतीचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले

तहसीलदार समीर घारेंनी रजा वाढवली

दापोली : प्रतिनिधी दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी आपली रजा वाढवून घेतली आहे. 29 जून 2020 ते 17 जुलै 2020 पर्यंत ते रजेवर होते. पण आता त्यांनी आपली रजा 14…

तुम्ही चुकीचा मास्क तर वापरत नाहीयेत ना?

मुश्ताक खान / रत्नागिरी कोरोनाच्या या महामारीत तुम्ही घरा बाहेर पडत असाल आणि झाकण असलेलं एन95 मास्क वापरत असाल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं ध्यानात घेणं आवश्यक आहे.…