राज्य पोलीस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची १५ वर्षांची अट शिथील करून १२ वर्षे करण्याचा निर्णय
मुंबई राज्य राखीव पोलीस दलातून राज्य पोलीस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची १५ वर्षांची अट शिथील करून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई राज्य राखीव पोलीस दलातून राज्य पोलीस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची १५ वर्षांची अट शिथील करून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दापोली : तालुक्यातील म्हाळुंगे इथं आपल्या दुचाकीवरून दापोलीला येत असताना अपघात होऊन दापोली अर्बन बँकेचे संचालक चंदू कळसकर यांचं निधन झालं आहे. या घटनेनं दापोलीमध्ये शोककळा पसरली आहे. हा अपघात…
देशात लशींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, महाराष्ट्रासह विविध राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला खिळ बसली आहे.
भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या सूचनेनुसार पुर्व-मध्य अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. 14 मे ते 16 मे 2021 या कालावधीत लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पर्जन्यमान…
आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य…
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे.
कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयामध्ये वरिष्ठ लिपीक असलेल्या शिवदास देवजी आग्रे (वय.४७) यांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. अज्ञाताने त्यांच्या बँक खात्यातून परस्पर 1,14,003 काढून फसवणूक केली आहे. याबाबत सविस्तर…
गेल्या अनेक दिवसांपासून ५० हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या महाराष्ट्राला आज दिलासादायक बातमी मिळाली आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अजून वाढवण्याचे संकेत मिळत आहे.
कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती लहान मुलांना धक्कादायक ठरू शकते म्हणून त्या लाटेशी लढण्यासाठी आम्ही पुर्वतयारी सुरू केली असून लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर उभारणार