Category: टॉप न्यूज

तौक्ते राजापूरात दाखल

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहे. सध्या राजापूरमध्ये हे वादळ आले असून तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबोलगड, मुसाकाझी परिसरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर पाऊसही सुरू झाला…

विना ई-पास मित्रांसोबत गोव्याला निघालेल्या पृथ्वी शॉला आंबोली पोलिसांचा दणका

करोनामुळे राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन लावण्यात आलेला असून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्य सरकारने प्रवासावरही निर्बंध घातले असून ई-पासची अट घालण्यात आली आहे. ई-पास नसणाऱ्यांना पोलीस प्रवासाची परवानगी देत…

प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोनावर उपचार,राज्यातील सर्व डॉक्टर्स समवेत रविवारी संवाद

कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करतांना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत

Tauktae live Update : रत्नागिरीत रविवारी संध्याकाळी 4 तर दापोलीत सोमवारी पहाटे 5 वाजता पोहोचणार

रत्नागिरी : Tauktae चक्रीवादळा धोका कोकणाला बसण्याची शक्यता निर्माण झाल्यानं प्रशासकीय यंत्रणा सकर्त झाली आहे. किनारपट्टी भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाचा वेगळ ४० ते ७० किलोमीटर प्रती तास…

राज्यात आजपासून चार दिवस पाऊस; कोकण आणि घाट विभागांत अतिवृष्टीचा इशारा

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

तॉक्ते बद्दल मुख्यमंत्र्यांच्या सतर्कतेच्या सुचना

अरबी समुद्रातील तॉक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सुचना प्रशासनास दिल्या. विशेषत:…

रेमडेसिव्हिरच्या वापरावर झाले शिक्कामोर्तब!

कोरोना विषाणूने बाधित फुफ्फुसांना सक्षम करण्यासाठी ‘रेमडेसिव्हिर’ प्रभावी ठरत असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध करण्यात आले आहे.

राज्यात बाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक! रिकव्हरी रेट ८८.६८ टक्क्यांवर!

गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसुन येत आहे.

कोकणात ईद साधापणाने साजरी

रत्नागिरी – मुस्लिम समाजामध्ये रमज़ान महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. 30 दिवसांचे कडक उपवास करून रमज़ान ईद साजरी केली जाती. कोकणत यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं ईद साजरी करण्यात आली. रमज़ान…

सावधान : तॉक्ते चक्रीवादळ येतंय! काय खबरदारी घ्याल?

अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘तॉक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा राज्याच्या किनारपट्टीलादेखील बसणार आहे. मुंबई, ठाणे पालघर भागांत यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत सुद्धा प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना घ्यायला सुरूवात केली आहे.…