Category: टॉप न्यूज

या व्हेलंटाईन दिनापासून सायकलवर प्रेम करूया

दापोली (अंबरीश गुरव) : सायकलप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि सर्वांनी सायकल चालवून आरोग्य जपावे या जनजागृतीसाठी दापोलीकर रविवारी व्हेलंटाईन दिनी म्हणजे १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायकल फेरी काढणार…

सौ. रहमत अलिमियाँ काझी शिरगावच्या सरपंचपदी विराजमान

रत्नागिरी – शहरा नजीकच्या ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंचपदी सौ. रहमत अलिमियाँ काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. मला कालावधी खूप कमी मिळाला असल्याची जाणीव…

सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत वाढीव निधीस मंजूरी

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधरण) सन 2021-22 राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. सिंधुदुर्ग ज्ल्ह्यिाच्या विकासासाठी 170 कोटी…

जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०२१ चे रत्नागिरी येथे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील वरिष्ठ गट फ्रि स्टाईल, गादी- माती, ग्रिकोरोमन , वरिष्ठ महिला, कुमार गट मुले, मुली जिल्हा अजिंक्य पदाच्या कुस्ती स्पर्धा शुक्रवार दि. १९…

जिल्हाधिकारी, एस.पी., सीईओंनी घेतली कोरोना लस

रत्नागिरी : कोरोनाची लस देण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरु झाली आहे. सुरूवातीला कोरोना वॉरियर्सना लस दिली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग, मुख्य कार्यकारी…

दापोलीत सोमवारी २० ग्रा. पं.ची सरपंच निवड प्रक्रिया पुर्ण

दापोली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड सोमवारी करण्यात आली. मंगळवार व बुधवारी काही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवड प्रक्रिया होणार आहे.

आंबेतमध्ये सुवर्णदुर्ग शिपींग फेरीबोट सेवा सुरू

दापोली – रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा समजला जाणारा आंबेत सावित्री पूल हा अखेर येत्या दहा फेब्रुवारीपासून सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सावित्री नदी…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ३ नवे रुग्ण

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज ३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६४२वर पोहोचली आहे. आज १० रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या…

अरबी समुद्रातील शिवस्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी भुयारी रेल्वेच्या पर्यायाची तपासणी

छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य शिवस्मारक अरबी समुद्रात उभारलं जाणार आहे. मात्र स्मारक अरबी समुद्रात असल्याने लोक शिवस्मारकापर्यंत पोहोचणार कसे याबाबत विचार राज्य सरकार करता आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी…

मुंबई विद्यापीठ उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव देण्याची नामदार उदय सामंत यांची घोषणा

धनंजय कीर यांचे सार्वजनिक जीवनातील काम निश्चितच मोठे आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे या मागणीचा विचार…