Category: टॉप न्यूज

देशाच्या जीडीपीत रत्नागिरी, सिंधुदुर्गची आता महत्त्वाची भूमिका

महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे देशाच्या आर्थिक विकासात लवकरच महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत.

कोविड प्रतिबंधक लसीकरणात महावितरणची आघाडी ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

महावितरणने कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिला असून आतापर्यंत एकूण ७९.४ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

देशातील चाळीस कोटी लोक ‘क्रेडिट’ ऍक्‍टिव्ह !

देशातील एकूण किमान चाळीस कोटी नोकरदारांकडे क्रेडिट कार्डे आहेत किंवा त्यांनी बॅंकांकडून क्रेडिट म्हणजेच कर्जे घेतलेली आहेत.

राज्यात दिवसभरात ८ हजार ६२३ रूग्ण करोनामुक्त, तर ८ हजार ८५ नवे करोनाबाधित

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी देखील अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढविताना लसीकरणावर भर द्यावा.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ-ना.उदय सामंत

कोरोनाच्या काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे अशा अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरनाईकांच्या पत्रानंतर सेनेच्या जेष्ठ नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, काँग्रेसच्या आमदारावर केला आरोप

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राने खळबळ उडाल्यानंतर आता सेनेच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.