राज्यात प्राध्यापक भरती लवकरच, तासिका प्राध्यापकांचे मानधनही वाढणार : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. मात्र आता समितीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. मात्र आता समितीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे.
शिक्षकांना मुंबई लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने मंगळवारपासून (ता. १५) राज्यभरातील ६८ हजार आशा स्वयंसेविका व ४ हजार गट प्रवर्तक बेमुदत संप पुकारला आहे
आपल्या बेधडक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राज्यातील सरकार चालवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र असून २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे
रत्नागिरी : मुंबई येथील नामवंत अशा टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीस/TISS) या विद्यापिठाने वाय.डी. यादव यांना डॉक्टरेट (पीएच.डी.) प्रदान केली आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या […]
कोणी कितीही रणनीती आखल्या, तरी देखील आताही मोदी आहेत आणि सन २०२४ च्या निवडणुकीत देखील मोदीच असणार आहेत,
शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील
कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने आपल्या विभागांमधील आणि मंत्रालयांमधील खर्चावर आळा घालण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील कोरोना संसर्गाचा दर काही प्रमाणात घटत असला तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे
copyright © | My Kokan