१०वी आणि १२वीच्या परीक्षांची तारीख ठरली! शिक्षण मंत्र्यांनी केली घोषणा!

२०२२ साली १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी होणार असून १०वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे.

शासकीय भरतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), एमकेसीएल व आयबीपीएस या संस्थांमार्फत होणार

परीक्षा पारदर्शकपणे घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससारख्या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे

No Image

मुलींचं विवाहाचं कायदेशीर वय १८ वरुन २१ वर्षे होणार? केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली प्रस्तावाला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

हिवताप कर्मचाऱ्यांचे आजपासून राज्यभर कामबंद आंदोलन

सार्वजनिक आरोग्य सेवेअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य शासकीय हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांवर शासनाने अन्याय केल्यामुळे दिनांक 14 डिसेंबर पासून विभागातील सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन चालू केले आहे.

विद्यापीठातून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्याची गरज -मंत्री उदय सामंत

गरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी ‘कमवा व शिका’ योजना अधिक व्यापक आणि नव्या स्वरूपात राबविण्याचा विचार करण्यात येत आहे.