राज्यातील २५ ओमिक्रॉनबाधित रुग्ण रिकव्हर
२५ ओमिक्रॉनबाधित रिकव्हर होऊन घरी गेले आहेत.
२५ ओमिक्रॉनबाधित रिकव्हर होऊन घरी गेले आहेत.
२०२२ साली १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी होणार असून १०वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे.
परीक्षा पारदर्शकपणे घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससारख्या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘पुस्तकांचे गाव’ साकारण्यास काल (१५ डिसेंबर)झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यात आज आणखी चार ‘ओमीक्रॉन’बाधित आढळले आहेत
विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा अधिकार एकप्रकारे राज्य सरकारने आपल्याकडे घेतला आहे
सार्वजनिक आरोग्य सेवेअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य शासकीय हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांवर शासनाने अन्याय केल्यामुळे दिनांक 14 डिसेंबर पासून विभागातील सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन चालू केले आहे.
गरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी ‘कमवा व शिका’ योजना अधिक व्यापक आणि नव्या स्वरूपात राबविण्याचा विचार करण्यात येत आहे.
copyright © | My Kokan