मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात चालत्या कारने घेतला पेट, कार जळून झाली भस्मसात

शिमगोत्सवा निमित्त मुंबईहून कोकणात अनेक चाकरमानी येत आहेत. आज कोकणात येणाऱ्या कारने कशेडी घाटात पेट घेतला.

देशात ४०० वंदे भारत रेल्वे सुरु करणार- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

जालना-ब्रॉडगेज असलेल्या देशातील सर्व मार्गाचे सन २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण केले जाणार. तसेच ज्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केलं जाणार आहे

मंत्री पदाची पर्वा नाही, उद्याच राजीनामा देतो, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मोठे विधान

उपोषणाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली,आठ दिवस उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती.

राज्यातील बाेगस पॅथाॅलाॅजी लॅबवर नियंत्रणासाठी कायदा करू : टाेपे

राज्यातील बाेगस पॅथाॅलाॅजी लॅबच्या कारभारावर नियंत्रणासाठी व सनियंत्रणासाठी बाँबे नर्सिंग हाेम अधिनियमात सुधारणा करून नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी विधान परिषदेत दिली.

जुगार खेळणाऱ्या 15 जणांना अटक

रत्नागिरी : नवीन भाजीमार्केट परिसरात एका क्लबमध्ये असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या १५ जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी १ लाख […]