रत्नागिरी जिल्हा आजपासून अनलॉक
राज्यभरात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरीही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले होते.
राज्यभरात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरीही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले होते.
हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
चिखलगाव ग्राम पंचायतीला साई समर्थ सामाजिक संस्था अंधेरी मुंबई कडून देण्यात आलेल्या ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरण सुपूर्त
दापोली तालुक्यातील जालगाव विष्णू नगर येथे रहाणारे कृष्णचंद्र मुरलीधर काजळे वय ७० यानी आज सकाळी मंगलमूर्ती अपार्टमेंट लष्करवाडी येथील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
कोरोना काळात अॅब्युलन्सचे भाडे अव्वाच्या सव्वा आकारले जाऊ नयेत, यासाठी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नव्याने दरपत्रक जाहीर करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नव्या आदेशामुळे व्यापारी वर्गाला दिलासा मिळालेला दिसत आहे. नव्या नियमानुसार अत्यावश्यक सेवेत अनेक घटक वाढविल्यामुळे हा दिलासा मिळणार आहे.
चाचणी वेळेत न झाल्यामुळे सौम्य लक्षण असलेले रुग्ण कोरोना वाहक ठरत आहेत.
दहा ते बारा जून दरम्यान कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर , जिल्हा व तालुका प्रशासनाने खबरदारीच्या सर्व उपाय योजनांची पूर्ता केली आहे
दिनांक 10 जून ते 12 जून 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून याबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 07.93 मिमी तर एकूण 71.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
copyright © | My Kokan