कोकण रेल्वेला पावसाचा तडाखा, 2 गाड्या रद्द, 6 गाड्या सुटल्या उशिरा
मुसळधार पावसाचा तडाखा कोकण रेल्वेलाही बसला आहे. त्यामुळे दोन गाड्या रद्द केल्या असुन सहा गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसाचा तडाखा कोकण रेल्वेलाही बसला आहे. त्यामुळे दोन गाड्या रद्द केल्या असुन सहा गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 130.99 मिमी तर एकूण 1178.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दापोली उद्या सोमवार १९ जुलै पासून दापोली आगारातून दापोली - मुंबई साधी गाडी सकाळी सहा वाजता नागरिकांच्या मागणी नुसार पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेली कोरोनाची दुसरी लाट संपवण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली आहे.
रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पावणेदोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळु कमी होऊ लागली आहे.
रत्नागिरी चे नुतन जिल्हाधिकारी यांनी आज स्वीकारला पदभार
नागरिकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात संसर्ग वाढतो, त्याचे खापर आमच्यावर फोडले जाते असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी व्यक्त केले आहे.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोगडे यांनी या कर्मचार्यांचा थकीत पगार आठ दिवसात करण्यात येईल,
स्थानिक अन्वेषण विभागाने दापोली तालुक्यातील माटवण येथून दोन बंदुका ताब्यात घेतल्या असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.