महापुरात अहोरात्र मेहनत घेणार्या यंत्रणांचा आ. जाधव यांचेकडून सत्कार
आ. भास्कर जाधव यांचे हस्ते सत्कार संपन्न
आ. भास्कर जाधव यांचे हस्ते सत्कार संपन्न
अभियानात ०१ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या कालावधीत चिपळूण मधील पूरग्रस्त भागातील २०,००० पेक्षा अधिक नागरीकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाणार आहे
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येत घट
आ. रविंद्र वायकर यांचा पुरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या किचीत कमी झाली आहे
दापोली अर्बन बँकेने कमी व्याजदराच्या पुनर्वसन कर्ज योजनाव्दारे मदतीचा हात पुढे केला आहे.
अतिवृष्टीमुळे बंद असलेला रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट अजून बंदच आहे.
महापुरामुळे चिपळुणात उडालेल्या हाहाकाराला कोयनेतून सोडलेले अवजल कारणीभूत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे.
चिपळूण शहरात महापुरानंतर आलेली परिस्थिती सावरण्यासाठी राज्य शासनाने चिपळूणमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम केलेल्या नयन ससाने यांची नियुक्त केले आहे.
खेड, चिपळूण, राजापूर येथील पूरपरिस्थीतीमुळे बंद अवस्थेत असलेले एटीएम आणि बँक शाखा पुढाकार घेऊन तात्काळ सुरु करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिल्या
copyright © | My Kokan