राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाउन हटवला
राज्यात कोरोनामुळं घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत
राज्यात कोरोनामुळं घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत
ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज पूरग्रस्त कोकण दौऱ्यावर जात आहेत
करोना रुग्णसंख्या घटल्याच्या पाश्र्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करणार असल्याची माहिती
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड मधील रघुवीर घाटात सहा ते सात ठिकाणी दरडी कोसळल्याची घटना घडली आली
जयंत पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय
कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना ५० लाखांची मदत केली जाणार
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण येथे आलेल्या महापुरामुळे मोठे संकट आल्यानंतर हजारो कुटुंब रस्त्यावर आली आहेत.
राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत गुरुवार 29 जुलै 2021 जिल्हा दौऱ्यावर येत आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कॅबिनेट बैठकीदरम्यान प्रकृती बिघडली असून त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अँड.अनिल परब यांच्या हस्ते आज मदत व अन्नधान्य वाटप करण्यात आले.
copyright © | My Kokan