महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची शक्यता,हवामान खात्याचा इशारा
एकीकडे कडाक्याचा उन्हाळा जाणवत असताना पावसाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकीकडे कडाक्याचा उन्हाळा जाणवत असताना पावसाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
शिमगा उत्सवाच्या संदर्भात जिल्हाधिकारीनी दिलेल्या नियमात बदल केले असून पालखी घरी नेण्यास संदर्भात जी बंदी घातली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात आज १९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
पश्चिम महाराष्ट्र आता कोकणाच्या आणखी जवळ येणार आहे
रत्नागिरी – कोरोनाचे सावट असल्यामुळे कोकणातील शिमगोत्सवावर निर्बंध घालण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने घरोघरी पालख्या नेण्यावर बंधन घातल्यामुळे संभ्रमाचे वातावरण होते; मात्र वीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी घरोघरी नेता येईल अशी…
भारतात लवकरच भारतीय डिजिटल चलन सुरू होण्याची शक्यता आहे.याबाबत योजना आखली जात आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी जिल्ह्यात आज १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले