Tag: uday samant

महामार्गाच्या बाबतीत शिवसेना नेत्यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण व अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेना नेत्यांनी गुरूवारी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे…

मिऱ्या – नागपूर महामार्गावरच्या अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाचा हातोडा पडणार

रत्नागिरी : साळवी स्टॉप ते कुवारबाव महामार्गाच्या लगत उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामावर येत्या आठ दिवसांत प्रशासनाचा हातोडा पडणार आहेमहामार्गावर उभ्या झालेल्या अनधिकृत बांधकामाला अभय दिले जाणार नाही. लवकरच या बांधकामांवर…

विद्यापीठांमधील प्राध्यापकांची पदाबाबत लवकरच मोठा निर्णय-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

राज्यातील ४२ लाख विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी साडेतीन लाख प्राध्यापक आहेत. साडेपाच हजार महाविद्यालयांबरोबरच अनेक विद्यापीठांमधील प्राध्यापकांची पदे रिक्‍त आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा…

अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या संदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची राजभवन येथे बैठक संपन्न

निकालासह सर्व परीक्षा प्रक्रिया दि. 31 ऑक्टोबर पूर्ण होणार – उदय सामंत मुंबई. दि. 3 : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आज राजभवन येथे ऑनलाईनच्या माध्यमातून…

भाजपाच्या वतीनं दापोलीत DCC ची मागणी

भाजपा जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी मुख्यमंत्री उदध्व ठाकरे, पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून दापोली DCC सुरू करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रामध्ये त्यानी लिहिलं आहे…

यूजीसी परीक्षेसाठी आग्रही, सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम!

रत्नागिरी : विद्यापीठ अनुदान आयोग अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी आग्रही आहे. पण परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम आहे. विद्यार्थी मात्र गेल्या काही महिन्यांपासून संभ्रमात आहे. हा संभ्रम दिवसेंदिवस वाढत चालला…

परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत…

MH CET परीक्षा पुढं ढकलली

महाराष्ट्र CET च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांशी संबंधित विविध व्यावसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. COVID 19चा वाढता प्रादूर्भाव बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात…

कोणी आपली जबाबदारी समजावी? असं म्हणाले उदय सामंत

येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विश्वेश्वरय्या सभागृहात एका बैठकीत त्यांनी सर्व संबंधित विभागांचा