Tag: uday samant

हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जातीय सलोखा राखणाऱ्या राजाची प्रेरणा शिवसृष्टीतून मिळेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी – राजा कसा असावा, सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता, जातीय सलोखा कसा राखत होता. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्व घटकांना घेऊन कशा पध्दतीने पुढे जात होता, याचे…

पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही – अजित पवार

टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन रत्नागिरी – उद्योगांना बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत. जे प्रकल्प हातात घेतले आहेत. राज्यात, जिल्ह्यात जे प्रकल्प होत आहेत, अशा प्रकल्पांना राज्य सरकारकडून…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रत्नागिरी दौरा: विकासकामांचा धडाका! शिवसृष्टी आणि थ्रीडी मॅपिंग शोचे लोकार्पण होणार

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवार, दिनांक 17 मार्च 2025 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करतील. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचा शुभारंभ, पाहणी आणि लोकार्पण करतील. दुपारी 3 वाजता मुंबईहून रत्नागिरीसाठी…

गोळीबार मैदानात खेड बसस्थानकाचं भूमिपूजन

जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी : एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. सुरक्षितेतच्यादृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या 22 बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही लावण्यात येत असल्याची…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत होणार विविध विकासकामांचं भूमिपूजन

रत्नागिरी: स्वगय रतन टाटा यांनी सीएसआरमधून मंजूर केलेल्या स्कील डेव्हलमेंट सेंटरचे भूमीपूजन, थिबापॅलेस येथील थ्रीडी मल्टीमिडिया शोचा शुभारंभ, भगवती बंदर येथील शिवसृष्टी टप्पा-2चा शुभारंभ दि.17 मार्च रोजीज राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा…

रत्नागिरीत महिला दिनी प्रवाशांसाठी भेट: २२ नव्या आरामदायी एसटी बसगाड्यांचे लोकार्पण

रत्नागिरी:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी तब्बल २२ नवीन आरामदायी एस.टी. बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या बस सेवेचे लोकार्पण महिलांच्या हस्ते करण्यात आले. या…

रत्नागिरी, रायगड मत्स्यव्यवसायिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तातडीने उपाययोजना : मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांच्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची कामे…

ऑपरेशन टायगर चा तिसरा टप्पा लवकरच – ना. उदय सामंत

रत्नागिरी : शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ऑपरेशन टायगर दोन टप्प्यांत अनेकांना घायाळ केले असून, तिसऱ्या टप्प्यात सर्वच तालुक्यात ऑपरेशन टायगर पाहायला मिळेल,…

पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी घेतली उदय सामंत यांची भेट

युवासेना सचिव पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी युवासेना दौऱ्यात रत्नागिरी येथे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी “युवा विजय महाराष्ट्र” दौऱ्याचे सन्मानचिन्ह त्यांना भेट देण्यात आले.…

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याचे कौतुक

रत्नागिरी : मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाचे कौतुक केले आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या…