रत्नागिरीतील जेष्ठ पत्रकार भाई बेर्डे यांचं निधन
रत्नागिरी : रत्नागिरीतील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम उर्फ भाई बेर्डे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. सामाजिक प्रश्नांना थेट हात घालणारे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती […]
रत्नागिरी : रत्नागिरीतील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम उर्फ भाई बेर्डे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. सामाजिक प्रश्नांना थेट हात घालणारे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती […]
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 55 लाख रूपयांची कंपनीकडून मदत रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या केमिकल उत्पादक कंपनी च्या प्लांटमध्ये असणाऱ्या सातव्या युनिट मध्ये […]
रत्नागिरी – कोरोनाचे सावट असल्यामुळे कोकणातील शिमगोत्सवावर निर्बंध घालण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने घरोघरी पालख्या नेण्यावर बंधन घातल्यामुळे संभ्रमाचे वातावरण होते; मात्र वीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत […]
खेड : शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरु असतानाच शिमगोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले असल्याने शिमगोत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या ग्रामस्थांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. गतवर्षी शिमगोत्सवानंतर कोकणात कोरोनाचा […]
दापोली: तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मोहल्ला येथून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय नुसेबा हनीफ सहीबोले हिचा मृतदेह सापडला आहे. शेजारील खाडीमध्ये तिचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली […]
आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रिण, शिक्षिका इत्यादींप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा गौरव, सन्मान करण्यासाठी दापोलीकरांनी रविवारी, १४ मार्च २०२१ रोजी सायकल फेरी काढली.
दापोली तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मुहल्ला येथून नुसेबा हनीफ सहीबोले वय वर्षे सुमारे सहा ही बालिका काल दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास बेपत्ता झाली आहे.
रत्नागिरी दि.11:- शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13/03/2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रत्नागिरी जिल्हयामध्ये नियंत्रणात ठेवण्याच्या हेतूने व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे.
या पोस्टमध्ये ती आयुष्य संपवण्याच्या गोष्टींबद्दल बोलत आहे. यात तिने आई, वडिलांवर प्रेम करणं कधीच थांबवणार नसल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे गूढ अधिकच वाढत चाललं आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन दि.२ मार्च रोजीची गणपतीपुळे येथील अंगारकी संकष्टी निमित्त होणारी यात्रा रद्द करण्यात आली.
copyright © | My Kokan