सात दिवस निर्बंध पाळून सहकार्य करा – ना. उदय सामंत
रत्नागिरी : शिथिलता दिल्यामुळेच नागरिकांनी नियम धाब्यावर बसवले. आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन […]
रत्नागिरी : शिथिलता दिल्यामुळेच नागरिकांनी नियम धाब्यावर बसवले. आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन […]
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रूग्ण वाढीची संख्या अधिक वेगवान आहे. सरकारनं आणि जिल्हा प्रशासनानं कोरोनाशी लढा देण्यासाठी […]
रत्नागिरी : बाजार समिती शेतमालाच्या गाड्या अडवून बेकायदेशीर दंड आकारणी करत आहे. हे लगेच थांबलं नाही तर रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू असा कडक […]
रत्नागिरी : वीज बिल थकबाकीची वसुली करताना सामान्य माणसाना त्रास होता काम नये या भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मागणीला महावितरणकडून सकारात्मक […]
रत्नागिरीतील सरकारी वकील व बहुआयामी व्यक्तिमत्व ऍड. विनय गांधी यांनी कोल्हापूर येथे आज अखेरचा श्वास घेतला. विनय गांधी यांच्या अकाली दुःखद निधनाच्या बातमीने धक्का बसला. […]
पावसाळी स्थिती दूर होताना कोकण विभागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.मुंबई परिसर आणि रत्नागिरी येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.ही स्थिती२५ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.राज्यात इतरत्रही आता हवामान कोरडे होणार असल्याने तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे.
रत्नागिरी – कोरोनामुळे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. खाजगी शाळा प्रवेश शुल्कासाठी तगादा लावत आहेत. हा प्रकार वेळीच थांबवा नाही तर शाळांना टाळे लावल्याशिवाय […]
रत्नागिरी : रत्नागिरीतील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम उर्फ भाई बेर्डे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. सामाजिक प्रश्नांना थेट हात घालणारे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती […]
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 55 लाख रूपयांची कंपनीकडून मदत रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या केमिकल उत्पादक कंपनी च्या प्लांटमध्ये असणाऱ्या सातव्या युनिट मध्ये […]
रत्नागिरी – कोरोनाचे सावट असल्यामुळे कोकणातील शिमगोत्सवावर निर्बंध घालण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने घरोघरी पालख्या नेण्यावर बंधन घातल्यामुळे संभ्रमाचे वातावरण होते; मात्र वीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत […]
copyright © | My Kokan