हर्णे, दापोली येथील श्रीराम मच्छिमार संस्थेच्या अध्यक्षपदी हरेश चोगले यांची निवड

हर्णे (दापोली): दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथील श्रीराम मच्छिमार सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मच्छिमार विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत पॅनेलने संस्थेच्या सर्व १३ जागांवर […]

रत्नागिरी जिल्ह्यातील 2025 च्या स्थानिक सुट्ट्या जाहीर

जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी केली घोषणा रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने 2025 वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्यांची घोषणा केली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी जारी […]

अटक झालेल्यांचे अधिकार काय?

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक सहाय्य सल्ला मिळण्यासाठी तसेच माहितीसाठी विविध विषयांबाबत प्रचार, प्रसिध्दी करण्यावर भर दिला आहे. या जनजागृतीच्या माध्यमातून नेमक्या, […]

विभागीय स्तरावरील डाक अदालत २५ मार्चला

रत्नागिरी : अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालयाद्वारा २५ मार्च रोजी अधिक्षक डाकघर कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी येथे सकाळी ११ वाजता विभागीय स्तरावरील डाक अदालत आयोजित […]

शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत

सहभागी होवून लाभ घ्यावा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आवाहन रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार […]

रत्नागिरीत २२ आणि २३ मार्च रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

डॉ. भिमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी: भारतीय बौद्ध महासभेतर्फे रत्नागिरी शहरामध्ये २२ आणि २३ मार्च २०२५ रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. […]

होळीच्या वादातून खून, गोणीत भरून मृतदेह रायगडमध्ये फेकला; १२ तासांत आरोपींना अटक

रत्नागिरी – होळीच्या वादातून जिल्ह्यातील म्हाप्रळ येथे एकाची हत्या करण्यात आली होती. त्याचे प्रेत गोणीत भरून रायगड जिल्ह्यात टाकण्यात आले होते. मात्र रायगड पोलीसांनी तपासाची […]

रत्नागिरीतील एम.एस्. नाईक शाळेत रमजानचा उत्साह

रत्नागिरी : येथील एम.एस्. नाईक स्कूल, चाईल्ड केअर नर्सरी आणि प्राथमिक विभागात रमजान निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये लहान विद्यार्थ्यांनी ‘सुरह अल […]

मुंबई-गोवा महामार्गावरील मृत्यूचा सापळा: अर्धवट कामांमुळे अपघातांची मालिका

रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे जीवघेणी ठरत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, अनेक निष्पाप जीव या […]

वाशिष्ठी नदीत दुर्घटना : पोहताना अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू

चिपळूण: वाशिष्ठी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. तलहा मन्सूर घारे, वय १५, असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव […]