Tag: ratnagiri

रत्नागिरीचा भावेश चव्हाण ‘री-नीट’ परीक्षेत देशात चौथा, तर एसटी प्रवर्गात राज्यात पहिला

रत्नागिरी : राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात ‘री-नीट’ २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात रत्नागिरीच्या विद्यार्थ्याने लातूरमध्ये शिकत असताना घवघवीत यश संपादन केले आहे. रत्नागिरी येथील विष्णू नगरमधील शेलार…

रत्नागिरीचा भावेश चव्हाण ‘री-नीट’ परीक्षेत देशात चौथा, तर एसटी प्रवर्गात राज्यात पहिला

रत्नागिरी : राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात ‘री-नीट’ २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात रत्नागिरीच्या विद्यार्थ्याने लातूरमध्ये शिकत असताना घवघवीत यश संपादन केले आहे. रत्नागिरी येथील विष्णू नगरमधील शेलार…

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘राष्ट्राय स्वाहा’ भावनाच नव्या पिढीसाठी मार्गदर्शक: आशिष शेलार

Ratnagiri : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि त्यांचे संपूर्ण जीवन हे केवळ देशासाठी समर्पित होते. देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी त्यांची ‘राष्ट्राय स्वाहा’ ही भावनाच आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे.…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे २१ वे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी : येथील नाचणे भागात राहणाऱ्या ५९ वर्षीय महिलेचे १३ जुलै २०२६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे निधन झाले. संबंधित महिलेने फेब्रुवारी २०२५ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

ज्योती कदम यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठित ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

चिपळूण: राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२४ चा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे विविध प्रजातींची तब्बल ४५ हजार वृक्षांची वनराई उभारणाऱ्या…

निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; कोकणातील ‘नमन’ लोककलेचा राज्य शासनाच्या अनुदान योजनेत समावेश

मुंबई : कोकणातील पारंपरिक ‘नमन’ या लोककला प्रकाराला अखेर राज्य शासनाच्या लोककलावंतांना अनुदान पॅकेज योजनेत स्थान मिळाले आहे. विधानसभा सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी आणि नमन कलाकारांच्या विविध समस्यांबाबत विधानसभेत…

प्रशासकीय अनियमिततेचा ठपका; रत्नागिरीतील दोन महिला उपजिल्हाधिकारी निलंबित

रत्नागिरी: प्रशासकीय अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने रत्नागिरीतील दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी राज्यपालांच्या…

भूमी अभिलेख विभागातील भरतीच्या बोगस जाहिरातींवर विश्वास ठेवू नका; जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांचे आवाहन

रत्नागिरी: सध्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर भूमी अभिलेख विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याच्या बोगस जाहिराती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा…

रत्नागिरीतील आठवीच्या विद्यार्थ्याचे धाडस; चित्रीकरण करून पकडून दिला अट्टल चोर

रत्नागिरी : तालुक्यातील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय, जाकादेवी येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या तरवळ येथील सर्वेश संदेश मायंगडे या विद्यार्थ्याने अत्यंत धाडस आणि प्रसंगावधान दाखवत एका अट्टल चोराला पकडून देण्यात…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार रत्नागिरीत उर्दू माध्यम शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण

रत्नागिरी: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अन्वये इयत्ता दुसरीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची उर्दू माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), रत्नागिरीच्या वतीने शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये जिल्हास्तरीय शिक्षक…