रत्नागिरीचा भावेश चव्हाण ‘री-नीट’ परीक्षेत देशात चौथा, तर एसटी प्रवर्गात राज्यात पहिला
रत्नागिरी : राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात ‘री-नीट’ २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात रत्नागिरीच्या विद्यार्थ्याने लातूरमध्ये शिकत असताना घवघवीत यश संपादन केले आहे. रत्नागिरी येथील विष्णू नगरमधील शेलार…
