काठमांडूहून लुकलाकडे…
स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी… भाग – ३ विमानतळाच्या आतमध्ये भगवान गौतम बुद्धांची सोनेरी रंगातील अत्यंत देखणी, आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेत होती. तिच्यासमवेत छायाचित्रं टिपून आम्ही सामान घेवून विमानतळाच्या बाहेर आलो.…
स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी… भाग – ३ विमानतळाच्या आतमध्ये भगवान गौतम बुद्धांची सोनेरी रंगातील अत्यंत देखणी, आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेत होती. तिच्यासमवेत छायाचित्रं टिपून आम्ही सामान घेवून विमानतळाच्या बाहेर आलो.…
स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग – २ १५ मे रोजी पुण्यातून रात्रीचे विमान काठमांडूला आम्हाला नेणार होते. मूळ नियोजनानुसार मी आणि सौ १५ मे रोजी सकाळी रत्नागिरीतून पुण्याला निघणार होतो. सहकारी गायकवाडसाहेब…
रत्नागिरी: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून २०२६ रोजी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे…
दापोली : तालुक्यातील प्रसिद्ध मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेला हरताळ फासत भरधाव वेगात कार चालवणाऱ्या एका अज्ञात चालकावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ जून २०२६ रोजी सकाळी…
नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मोडला आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदावर…
दापोली : येथील दशानेमा गुजर युवक संस्थेच्या वतीने दिवंगत डॉ. प्रशांत किसन मेहता यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेला “द्वितीय आरोग्यवर्धिनी” हा समाजोपयोगी उपक्रम श्री राधाकृष्ण मंदिर येथे उत्साहात पार पडला.…
दापोली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथे ३० मे रोजी झालेल्या भीषण कार अपघातात गंभीर जखमी झालेले कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक नियंत्रक अनिल मरकड यांचे मंगळवारी (९ जून) उपचारादरम्यान निधन…
भाग – १शिधासामुग्रीसह धोतरात बांधलेले पातेले पाठीवर घेवून सह्याद्रीचे कडेकपारी, गडकोट आणि ऐतिहासिक रानवाटा तुडवण्याची सुरुवात वयाच्या दहाव्या वर्षीच झालेली. सह्याद्रीच्या कधी कुशीत, तर कधी अंगा-खांद्यावरुन भटकताना माझा मी कधीच…
दापोली: महाराष्ट्रातील किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि शाश्वत पर्यटनाचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अंतर्गत रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची जागतिक स्तरावर नामांकित असलेल्या…
रत्नागिरी: बंगळुरू पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका पीडित महिलेची १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. गगनदीप भारद्वाज…