वाटद खंडाळा तिहेरी खून प्रकरण: तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याच्या बडतर्फीसाठी संध्या कोसुंबकर यांचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरू
रत्नागिरी : तालुक्यातील वाटद खंडाळा येथील बहुचर्चित तिहेरी खून प्रकरणात जयगड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत त्यांच्या बडतर्फीसाठी सामाजिक कार्यकर्त्या संध्या…
