Tag: my kokan

हर्णे मारहाण प्रकरण: आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मनसेची मागणी

दापोली : तालुक्यातील हर्णे येथे घडलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. या संदर्भात मनसेच्या वतीने दापोली पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. हर्णे…

दापोलीतील हर्णे गोवा किल्ला परिसरात दोन तरुणांवर हल्ला; आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

दापोली : तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ला परिसरात दोन तरुणांवर झालेल्या सामूहिक हल्ल्यामुळे बुधवारी, २७ मे रोजी रात्री परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात…

दापोलीत वारंवार वीजपुरवठा खंडित; पर्यटन व्यावसायिक आक्रमक, महावितरणला दिले निवेदन

दापोली: तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पर्यटन व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या समस्येविरोधात दापोली पर्यटन विकास मंचाने महावितरण कंपनीवर रोष व्यक्त करत आक्रमक…

लोग टूट जाते हैं एक घर बनाने में…’; प्रसिद्ध उर्दू शायर बशीर बद्र यांचे निधन

भोपाळ : ‘लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में…’ यांसारख्या काळजाला भिडणाऱ्या ओळींमधून सामान्यांच्या आणि विस्थापितांच्या वेदना मांडणारे प्रसिद्ध उर्दू शायर बशीर…

पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ मध्ये गटार आणि नालेसफाई मोहिमेला सुरुवात

रत्नागिरी: पावसाळा जवळ आल्याने पाणी साचणे, गटारे तुंबणे आणि दुर्गंधीचा त्रास टाळण्यासाठी प्रभाग क्रमांक १५ मध्ये गटार आणि नालेसफाई मोहिमेला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा…

दापोलीतील हर्णै गावात घडलेल्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; पोलीस अधीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी, नागरिकांना शांततेचे आवाहन

दापोली : तालुक्यातील किनारपट्टीवरील हर्णै गावात घडलेल्या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक…

रत्नागिरीचा काजू प्रक्रिया प्रकल्प जिल्ह्यातच होणार; कोल्हापूरला प्रकल्प गेल्याची केवळ अफवा

रत्नागिरी: कोकणातील काजू उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगांवरून सध्या सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित काजू प्रक्रिया प्रकल्प शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात वर्ग करण्यात आल्याची चर्चा…

अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ दापोली शाखेतर्फे भजन कलावंत मार्गदर्शन व सहविचार सभा उत्साहात संपन्न

दापोली: अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य शाखा दापोली यांच्या वतीने बुधवारी (२७ मे) जालगाव येथील श्री शैल मंगल कार्यालय येथे भजन कलावंत, भजनप्रेमी व रसिक यांच्यासाठी मार्गदर्शन व…

पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार साहित्यिक इक्बाल मुकादम यांना प्रदान

दापोली (प्रतिनिधी): साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा सुरेख संगम घडवणाऱ्या साहित्यिक इक्बाल मुकादम यांना प्रतिष्ठेचा पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रात अनेक दशकांपासून सातत्याने सुरू असलेल्या त्यांच्या…

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलनाका बंद करण्यासाठी ३१ मे रोजी तीव्र आंदोलन

रायगड: मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी आता कोकणकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. टोलनाक्याच्या जाचातून मुक्तता मिळवण्यासाठी गेल्या २५ मे पासून याठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र,…