राज्यात विकेंड लॉकडाऊन, नियमावली समजून घ्या | जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे !

राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

लॉकडाऊनची शक्यता, पर्यटन व्यवसाय ठप्प

रत्नागिरी – गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 90च्या वर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरूवात केल्याने लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली […]

सावधान! पुन्हा लॉकडाऊन येत आहे

ऐकला नाहीत तर लॉकडाऊनला पर्याय नाही : उद्धव ठाकरे मुंबई : गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण […]

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; अजित पवारांचे संकेत

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आल्यानं राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. कारण तसे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री […]

पडीक जमीनीवर चाकरमान्यांनी फुलवली शेती

कोणत्याही संकटांच्या प्रसंगांत खंबीरपणे पाय रोवून उभे राहणे हा कोकणी माणसांचा मूळ स्वभाव आहे. या स्वभावातूनच, मागील चार महिन्यांच्या कठीण अशा टाळेबंदीच्या काळात जगण्याचे नवनवे पर्याय कोकणात शोधले जात आहेत.

पुष्कर पेट्रोकेमच्या गौतम मखारियावर गुन्हा दाखल, ३२ कामगार आणल्याचं प्रकरण भोवलं

पुष्कर पेट्रोकेम कंपनीचे मालक गौतम मखारिया, व्यवस्थापक प्रभाकर आंब्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटेचे सरपंच सचिन सुभाष चाळके यांच्या तक्रारी नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.