दशावतार आठवणीतला
दशावतार... केवळ एक लोककला नाही तर कोकणी माणसाच्या जगण्याची अस्मिता आहे. ते दृश्य आठवणेच हीच मुळात एक गंमत आहे.
दशावतार... केवळ एक लोककला नाही तर कोकणी माणसाच्या जगण्याची अस्मिता आहे. ते दृश्य आठवणेच हीच मुळात एक गंमत आहे.
ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी तातडीनं काय उपाय योजना करता येतील हे सुचवलं आहे. मदत पोहोचायला सुरुवात झाली आहे. पण मदतीचा वेग आणखी वाढला पाहिजे. आपण कल्पना न केलेली हानी…
टाळेबंदी मध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पुर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक/ त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या…
अवघ्या दोन तासाच्या कालावधीत रत्नागिरी 237 मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते.