दिव्यांगांची प्रमाणपत्रे रोखणाऱ्या कर्मचाऱ्याची उदय सामंत यांनी काढली खरडपट्टी
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने दिव्यांगांची ३७८ प्रमाणपत्रे प्रलंबित ठेवल्याने आणि १८७ दाखल्यांवरील टक्केवारी परस्पर कमी केल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याची तीव्र शब्दांत […]
