अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अक्षय फाटक यांच्याकडून ₹१,११,१११ ची देणगी सुपूर्द

दापोली: अक्षय फाटक आणि फाटक डेव्हलपर्स यांच्या वतीने नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये ₹१,११,१११/- चा धनादेश सुपूर्द करण्यात आला. […]

शिक्षक संघ दापोली शाखेने केला नवदुर्गांचा गौरव

दापोली, २५ सप्टेंबर २०२५: घरातील जबाबदाऱ्या, कार्यालयीन कामकाज, रोजची धावपळ, मानसिक व शारीरिक ताण-तणाव यांचा समतोल साधताना दापोली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात आपल्या कार्यक्षमतेने, प्रामाणिकपणे […]

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ‘स्वरूप सहकार’ मासिकाचे प्रकाशन, महाराष्ट्रभर प्रसाराचा संकल्प

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आणि योजनांचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी ‘स्वरूप सहकार’ या मासिकाचे प्रकाशन आज संस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न […]

सांबरे रुग्णालयातून खरी जनसेवा होणार : खा. नारायण राणे

रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या श्री भगवान सांबरे मोफत रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी हजेरी लावली. या […]

दहावी निकाल 2025: महाराष्ट्र बोर्ड 13 मे 2025 रोजी दहावीचा निकाल जाहीर करणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांनी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवार, 13 मे […]

पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ जहाजाचे अपहरण केले, रत्नागिरीच्या 2 तरुणांसह 7 भारतीय 10 बंधकांमध्ये

रत्नागिरी : मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटांपासून 40 नॉटिकल मैल अंतरावर समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ या मालवाहू जहाजावर हल्ला करून […]

दापोलीत स्वयंपाक खोलीतून बेडरूममध्ये प्रवेश करत मोठी चोरी, दागिने आणि रोख रक्कम लंपास

दापोली: दापोली तालुक्यातील करंजाळी-फणसू गावात एका घरात अनोळखी चोरट्याने मोठी चोरी केली आहे. घरात काम करणाऱ्या व्यक्तीवर चोरी केल्याचा संशय आहे. १४ मार्च २०२५ ते […]

दोन दिवसात सलून आणि जीम सुरू होणार

जीम व्यवसायिकांचीही परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यांच्यावरही उदरनिर्वाहाचं संकट ओढवलं होतं. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं त्यांनीही स्वागत केलं आहे.