Category: टॉप न्यूज

दापोलीत गंजलेला दिशादर्शक फलक धोकादायक; युवा मोर्चाचा इशारा

दापोली – दापोली-खेड रस्त्यावर वाकवली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेला दिशादर्शक फलक धोकादायक स्थितीत आहे. या फलकावरील काही पत्रे गंजून मोडकळीस आले असून, ते धोकादायक स्थितीत लोंबकळत आहेत. गेल्या पाच…

जुनी वाहने HSRP साठी मुदतवाढ! 30 जून 2025 पर्यंत संधी

मुंबई: 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 31 मार्च 2025…

रत्नागिरीत २२ आणि २३ मार्च रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

डॉ. भिमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी: भारतीय बौद्ध महासभेतर्फे रत्नागिरी शहरामध्ये २२ आणि २३ मार्च २०२५ रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटन तसेच…

होळीच्या वादातून खून, गोणीत भरून मृतदेह रायगडमध्ये फेकला; १२ तासांत आरोपींना अटक

रत्नागिरी – होळीच्या वादातून जिल्ह्यातील म्हाप्रळ येथे एकाची हत्या करण्यात आली होती. त्याचे प्रेत गोणीत भरून रायगड जिल्ह्यात टाकण्यात आले होते. मात्र रायगड पोलीसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपींना गाठलेच. तीन…

असोंडमध्ये श्री सोमजाई मातेच्या धुळवडीचा उत्साह २३ मार्च २०२५ रोजी!

रत्नागिरी, महाराष्ट्र: श्री सोमजाई सेवा मंडळ असोंड (मुंबई व ग्रामीण) यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धुळवडीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. असोंड (मुंबई व ग्रामीण) येथे रविवार, २३ मार्च २०२५ रोजी…

सुवर्णदुर्ग रोपवे: दापोलीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा

सामाजिक कार्यकर्ते मिहीर महाजन यांच्या पाठपुराव्याला यश दापोली : दापोली, रत्नागिरी जिल्ह्यातील एक नयनरम्य पर्यटन स्थळ, लवकरच एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे साक्षीदार होणार आहे. येथील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे उभारण्याच्या…

मुंबई-गोवा महामार्गावरील मृत्यूचा सापळा: अर्धवट कामांमुळे अपघातांची मालिका

रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे जीवघेणी ठरत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, अनेक निष्पाप जीव या अपघातांमध्ये बळी पडले आहेत. अर्धवट…

दापोलीतील तीन महत्त्वाच्या ठिकाणी रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी!

राज्यातील पर्यटन विकासाला चालना मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटन आणि दळणवळणाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘पर्वतमाला’ योजनेअंतर्गत राज्यात 45 रोपवे (रोप मार्ग) प्रकल्पांना मान्यता देण्यात आली…

एसटी बस बिघाड झाल्यास प्रवाशांना उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवास

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे, एसटी बसचा अपघात किंवा बिघाड झाल्यास, निम्न श्रेणीतील प्रवाशांना त्याच मार्गावरील उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवास…

वाशिष्ठी नदीत दुर्घटना : पोहताना अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू

चिपळूण: वाशिष्ठी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. तलहा मन्सूर घारे, वय १५, असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे., ही दुर्दैवी घटना बुधवार,…