दापोलीतील तीन महत्त्वाच्या ठिकाणी रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी!

राज्यातील पर्यटन विकासाला चालना मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटन आणि दळणवळणाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘पर्वतमाला’ योजनेअंतर्गत राज्यात 45 रोपवे (रोप […]

एसटी बस बिघाड झाल्यास प्रवाशांना उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवास

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे, एसटी बसचा अपघात किंवा बिघाड झाल्यास, निम्न श्रेणीतील प्रवाशांना त्याच […]

वाशिष्ठी नदीत दुर्घटना : पोहताना अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू

चिपळूण: वाशिष्ठी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. तलहा मन्सूर घारे, वय १५, असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव […]

दापोलीत ‘निष्कर्ष सोनोग्राफी अँड डायग्नोस्टिक सेंटर’लवकरच सेवेत; योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन होणार

दापोली (जि. रत्नागिरी): दापोली शहरातील मेहता हॉस्पिटल समोर, शर्वरी सदन येथे ‘निष्कर्ष सोनोग्राफी अँड डायग्नोस्टिक सेंटर’ हे नवीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू होणार आहे. सोमवार, […]

मुरुड समुद्रकिनाऱ्यावर विनापरवाना बोट बुडाली; पर्यटकांचा जीव वाचला

मुरुड (ता. दापोली, जि. रत्नागिरी): मुरुड समुद्रकिनाऱ्यावर विनापरवाना सुरू असलेली बोट बुडाल्याची घटना रविवारी (१६ मार्च २०२५) दुपारी घडली. या बोटीत सात प्रवासी होते, ज्यात […]

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँककेचं अजित पवार यांच्याकडून कौतुक

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली. यावेळी त्यांनी बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष […]

हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जातीय सलोखा राखणाऱ्या राजाची प्रेरणा शिवसृष्टीतून मिळेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी – राजा कसा असावा, सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता, जातीय सलोखा कसा राखत होता. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्व घटकांना घेऊन कशा […]

आंबेड बुद्रुक गावात भीषण वणवा, चार तासांनंतर आटोक्यात

संगमेश्वर: तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे शुक्रवारी (१५ मार्च २०२४) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण वणवा लागला. मानसकोंड येथील एका गोठ्याजवळ वणवा पोहोचल्याने परिसरात भीतीचे वातावरण […]

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात: दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास […]

चिपळुणात आगीचे सत्र सुरूच! बारदान गोडाऊन भस्मसात

चिपळूण: चिपळूण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वणवे आणि आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. डोंगररांगांपासून ते सपाट मैदानांपर्यंत आगीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जैवविविधतेचे मोठे […]