जिल्हा प्रशासनानं दापोलीत मागवलेत 35 विदेशी कबुतरे?
रत्नागिरी – दापोलीत ३५ विदेशी संदेशवहन कबुतरे दाखल, निसर्ग चक्रीवादळाने उध्वस्त मोबाईल/इंटरनेट सेवेला पर्याय म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम. अशी आशयाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाही…