Category: टॉप न्यूज

कोकणातून दर्जात्मक अभियंते तयार होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

रत्नागिरी येथे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार असून कोकणातून दर्जात्मक अभियंते तयार होतील असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाउन

नांदेड : जिल्ह्यात व शहरात एक ते दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिका सातत्याने यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाही नांदेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे जिल्ह्यात…

अवाजवी फी मागाल तर शाळांना टाळं लावू – अल्ताफ संगमेश्वरी

रत्नागिरी – कोरोनामुळे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. खाजगी शाळा प्रवेश शुल्कासाठी तगादा लावत आहेत. हा प्रकार वेळीच थांबवा नाही तर शाळांना टाळे लावल्याशिवाय आमच्या लकडे पर्याय उरणार नाही,…

लॉकडाऊनची शक्यता, पर्यटन व्यवसाय ठप्प

रत्नागिरी – गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 90च्या वर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरूवात केल्याने लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ…

ए भाई… म्हणत भाई जगताप यांना दम

मुंबई : राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाच्या फैऱ्या सातत्यानं झडत आहेत. विरोधक गृहममंत्री अनिल देशमुख यांच्या राजींनाम्याची मागणी करत आहेत. यामध्ये काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी माजी मुख्यमंत्री आणि…

कोव्हिशिल्डचा दुसरा डोस आता दोन महिन्यांनी;केंद्रांचे राज्यांना निर्देश

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन मंजुरी दिल्यानंतर संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.

राज्यात दिवसभरात २४ हजार ६४५ करोनाबाधित वाढले, ५८ रूग्णांचा मृत्यू

राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांबरोबरच मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे.

रत्नागिरीतील जेष्ठ पत्रकार भाई बेर्डे यांचं निधन

रत्नागिरी : रत्नागिरीतील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम उर्फ भाई बेर्डे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. सामाजिक प्रश्नांना थेट हात घालणारे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. भाई बेर्डे हे समाजवादी…

आ.भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव जि. प.चे नवे अध्यक्ष

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत भास्करराव जाधव यांच्या नावाची निवड करण्यात आली