लसीचा दुसरा डोस ३० दिवसानंतर कसा मिळाला?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला खुलासा
राजेश टोपेंना ३० दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस कसा मिळाला असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात येत होता.
राजेश टोपेंना ३० दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस कसा मिळाला असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात येत होता.
करोनापाठोपाठ महाराष्ट्राला Mucormycosis अर्थात काळी बुरशी या आजाराचा देखील फटका बसला असून त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
तौक्ते चक्रीवादळाचा ‘बॉम्बे हाय’ क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या तराफ्यांना मोठा तडाखा बसला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणातील नुकसानग्रस्त भागाची लवकरच पाहणी करणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत प्राणवायूसाठी इतरांवर अवलंबून राहाणे परवडणारे नाही. त्यामुळे दैनंदिन तीन हजार मेट्रिक टन प्राणवायूनिर्मिती राज्यातच करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस वादळग्रस्थ भागाचा दौरा करण्यासाठी रत्नागिरी मध्ये दि 20 मे रोजी येत आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीस आजारावर उपचार करण्यात येतील
अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतील कोव्हिड स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी 25 बेडची सुसज्ज कोव्हिड सेंटर उभारणार आहे. आ. प्रसाद लाड, आ. रवींद्र […]
काल राज्यात ४८,२११ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.आतापर्यंत ४८,७४,५८२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत
copyright © | My Kokan