ओबीसी राजकीय आरक्षणासाठी शनिवारी भाजपाचे एक लाख कार्यकर्त्यांचे जेलभरो

भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शनिवार दि. २६ जून रोजी राज्यातील किमान एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परब, नार्वेकर यांच्या बंगल्यांची सीबीआय चौकशी करा : किरीट सोमय्या

भाजप नेते, माजी खासदार किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर शिवसेना नेत्यांच्या बंगल्यांची सीबीआय चौकशीची मागणी

काँग्रेसचे २६ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन : नाना पटोले

सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही.

११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची मोठी घोषणा

अकरावीच्या प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल

अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा ईडी आणि सीबीआयने तपास करावा – संजय राऊत

जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयने अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास करावा असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

जनतेची सेवा करणाऱ्या निलेश लंकेंना आंतरराष्ट्रीय पुस्कार; ठरले सन्मान मिळवणारे पहिलेच आमदार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी उभारलेलं एक हजार बेड्सचं करोना केंद्र साऱ्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरलं. लंके यांच्या या कामाची दखल आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून त्यांना एक प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचा छापा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे.

भूकंपाने पालघर पुन्हा हादरले, डहाणू, तलासरी भागांतील घरांना तडे

पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सतत सुरु आहे. आज पाघरमधील तलासरी, डहाणू भागांत ३.७ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला असल्याने नागरिकांमध्ये पून्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून जिल्ह्यांना द्यावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील

31 जुलैपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई आणि सीआयएसीई आणि सर्व राज्यांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करण्यास सांगण्यात आलं आहे.