सरनाईकांच्या पत्रानंतर सेनेच्या जेष्ठ नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, काँग्रेसच्या आमदारावर केला आरोप

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राने खळबळ उडाल्यानंतर आता सेनेच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

लसीचे दोन डोस घेऊन इतके मुंबईकर कोरोनाबाधित

मुंबईत लसीचा पहिला डोस घेतलेल्या १० हजार ५०० जणांना तर लसीचे दोन डोस घेतल्यानंतर २६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला, आजपासून कडक निर्बंध लागू

मुंबई डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे राज्यात आजपासून (दि. 28) पुन्हा कडक निर्बंध लागू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्या […]

राज्यातील सात ते आठ जिल्ह्यात काळजी वाटावी अशी परिस्थिती -टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक

राज्यातील सात ते आठ जिल्ह्यात काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे, असं राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी म्हटलं आहे.

मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईत बाईक रॅली, भाजपा नेत्यांचाही सहभाग

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मुंबईत या मागणीसाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं.

RBI चा आमदार, खासदारांना नागरी बँकांचे संचालक होण्यास प्रतिबंध; शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालक होण्यास आमदार, खासदारांना प्रतिबंध घातला आहे.

“१५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न ; लवकरच निर्णय जाहीर होणार”

राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. ही बाब लक्षात घेऊन, आम्ही १५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.” अशी माहिती राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली

मुंबईच्या नसरी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने ‘TP100’ म्हणजेच ‘टोटल प्रोटेक्शन मास्क’ची निर्मिती केली

मुंबईच्या नसरी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने ‘TP100’ म्हणजेच ‘टोटल प्रोटेक्शन मास्क’ची निर्मिती केली आहे.

करोनाची तिसरी लाट दुसरीइतकी तीव्र नसेल; ‘आयसीएमआर’कडून दिलासा

भारतात करोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसर्‍या लाटेइतकी तीव्र नसणार आहे असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार केला आहे.