राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार?
राज्यात वाढत्या कोरोनामुळं पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला.
राज्यात वाढत्या कोरोनामुळं पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला.
राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांची 40 टक्के पदे रिक्त आहेत.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे,
देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.
देशात कोरोना रुग्णवाढीचा मागील ८ दिवसात कमालीचा वाढला आहे.
व्याघ्रगणना यावर्षी १५ ते २१ जानेवारी यादरम्यान होणार आहे.
मध्य रेल्वेने मडगाव -पनवेल स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी – दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे संक्रांतीच्या दिवशी तीन वयोवृद्ध महिलांचा मृत्यू हा जळून झालेला नसून त्यांचा दागिन्यांच्या हव्यासापोटी अज्ञाताने त्यांचा खून केल्याचे आता पोलीस तपासात पुढे आले आहे.…
पदमविभूषण मा. रतन टाटा ह्यांना डी-लिट ही पदवी देण्याची परवानगी मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा अन्य सहकाऱ्यांकडे सोपवावीत, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे.