Category: टॉप न्यूज

राज्यातील शासकीय कार्यालयांत तब्बल 40 टक्के पदे रिक्‍त

राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांची 40 टक्के पदे रिक्‍त आहेत.

खून्यांनी महिलांना जाळून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न

रत्नागिरी – दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे संक्रांतीच्या दिवशी तीन वयोवृद्ध महिलांचा मृत्यू हा जळून झालेला नसून त्यांचा दागिन्यांच्या हव्यासापोटी अज्ञाताने त्यांचा खून केल्याचे आता पोलीस तपासात पुढे आले आहे.…

पद्मविभूषण” मा. रतन टाटा ह्यांना डि-लीट पदवी देण्यासाठी ना. उदय सामंत ह्यांनी दिली तातडीने मंजुरी !

पदमविभूषण मा. रतन टाटा ह्यांना डी-लिट ही पदवी देण्याची परवानगी मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता

अजितदादांवर किंवा राष्ट्रवादीवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे कार्यभार सोपवा -आ .निरंजन डावखरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा अन्य सहकाऱ्यांकडे सोपवावीत, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे.