रत्नागिरी जिल्ह्यात शाळा अनश्चित काळासाठी बंद!
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. खबरदारी म्हणून उद्या दिनांक 6 जानेवारी 2022 पासून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय […]
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. खबरदारी म्हणून उद्या दिनांक 6 जानेवारी 2022 पासून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय […]
प्रत्येक कोकणी माणसाप्रमाणे अल्लाहुद्दीन यांना देखील वडापावचं प्रचंड वेड आहे. भारतामध्ये आले आणि वडापाव नाही खाल्ला असं होतं नाही.
राज्यात आता होम क्वारंटाइनचा कालावधी आता सात दिवसांचा करण्यात आला आहे.
कोरोनाचे सावट- राज्यातील महाविद्यालये बंद
4 जानेवारी 2022 रोजी, पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत वर्षाच्या सर्वात जवळ येईल.
आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सतर्फे तयार करण्यात आलेल्या RT-PCR किटला मान्यता दिली आहे.
समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात
वीस गुंठे जमीनीवर आंतरपिक म्हणून ‘रोबस्टा’ जातीच्या झाडांची लागवड त्यांनी केली आहे. त्याच्या फळापासून चांगल्या दर्जाची कॉफी बनवली जाते.
महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन
copyright © | My Kokan