लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक प्रकल्प पर्यावरणपूरक आणि सुरक्षित; कंपनीने मांडली स्पष्ट भूमिका

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : लोटे परशुराम एमआयडीसीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड (LOIL) या प्रकल्पाबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली […]

लोटे परशुराम येथील ‘PFAS’ प्रकल्पाविरोधात ६ एप्रिलला जनआक्रोश; लक्ष्मी ऑर्गेनिकसमोर भव्य मोर्चाचे आयोजन

खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीने प्रस्तावित केलेल्या PFAS (पर- आणि पॉलिफ्लुओरोअल्काईल पदार्थ) उत्पादन प्रकल्पावरून स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष […]

डॉ. जयवंत जालगांवकर यांच्या नेतृत्वाखाली दापोली अर्बन बँकेची गरुडझेप; ८.४४ कोटींचा नफा

दापोली : दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मिळविलेल्या दैदिप्यमान यशाची घोषणा बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगांवकर यांनी केली आहे. जालगांवकर यांच्या सक्षम […]

शिवसेना पक्ष संघटनेत फेरबदल: किरण सामंत यांच्यावर दक्षिण कोकणची मोठी जबाबदारी

मुंबई: शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुका आणि पक्ष विस्ताराच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग या अत्यंत […]

रत्नागिरी: पत्रकार दिपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि कारवाईची मागणी

रत्नागिरी : पत्रकार दिपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले असून, या घटनेच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन दिले. […]

गॅस टंचाईमुळे रत्नागिरीतील हॉटेल व्यवसाय संकटात; प्रशासनाविरोधात व्यावसायिकांचा एल्गार

रत्नागिरी : गेल्या १५ दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि परिसरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिक तीव्र अडचणीत आले आहेत. गॅसअभावी अनेक हॉटेल्स बंद […]

पद्मश्री भिकू रामजी इदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत केरळमध्ये विमुक्त-घुमंतू जनजाती परिषद

तिरुवनंतपुरम: अखिल भारतीय विमुक्त आणि घुमंतू जनजाती विकास परिषदेच्या (AIDNTDC) वतीने २ एप्रिल २०२६ रोजी केरळ राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वझुथकाड येथील फ्रीमेसन्स […]

चिपळूणमध्ये पत्रकारांचा संताप: हल्लेखोरांना अटकेसाठी ४ दिवसांचा अल्टिमेटम; तीव्र आंदोलनाचा इशारा

चिपळूण: भरचौकात पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याला पाच दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक न केल्याने चिपळूणमधील पत्रकार आक्रमक झाले आहेत. येत्या […]

सावनी रवींद्रच्या स्वरात ‘रामराया’ भजन भेटीला

मुंबई: श्रीराम नवमीच्या निमित्ताने भक्ती आणि संगीताचा संगम असलेले ‘रामराया’ हे नवे मराठी भजन रसिकांच्या भेटीला आले आहे. राम या संकल्पनेचा शोध घेणारे हे गाणे […]

रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मुंबई : राज्यातील ‘दीडशे दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलाने सर्वोत्तम ३४ पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल पोलीस अधीक्षक […]