बुधवारी मध्यरात्रीपासून रत्नागिरीत कडक लॉकडाऊन, किराणा मालासह सर्व दुकाने बंद

जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 2 जून रोजी रात्रौ 12 वाजल्यापासून 9 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिला आहे

रत्नागिरीतील फिरते लसीकरण केंद्राचा पॅटर्न सिंधुदुर्ग येथेही राबवणार : ना. उदय सामंत

मोबाईल व्हॅक्सीनेशनचे केले तोंडभरून कौतुक रत्नागिरी : कोरोनाची चैन ब्रेक करायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. जिल्हा आरोग्य विभाग, रत्नागिरी नगर परिषद आणि रत्नागिरीत […]

धनंजय कीरांचे नांव उपकेंद्राला देण्याच्या निर्णयाचे निकटवर्ती यांकडून स्वागत

भारतीय महापुरुषांची चरित्रे लिहिणारे रत्नागिरीचे सुपुत्र पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे नांव मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला देण्याच्या निर्णयाचे कीर कुटुंबीय आणि निकटवर्तीय व्यक्तींकडून स्वागत करण्यात येत आहे.

रत्नागिरी बालरुग्ण कृतीदल गठीत बालकांवरील उपचारासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

कोविडची दुसरी लाट सुरु असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. या लाटेत बालकांना धोका अधिक आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत
आहेत

No Image

आई वडील दोन्ही पाॅझिटिव्ह असतील तर त्यांच्या मुलांचे तात्पुरत्या स्वरूपात शासन घेणार पालकत्व..

आईवडील दोन्हीही पॉझिटीव्ह असतील आणि त्यांना कुणीही नातेवाईक नसतील किंवा अनाथ, एक पालक असलेल्या मुलांचे काय होणार हा प्रश्न शेजारील प्रत्येकालाच पडलेला असतो आता अशा (वय वर्ष ६ ते वय वर्ष १८) मुलांचे पालकत्व जिल्ह्यातील लहान मुलांच्या संस्था घेणार आहेत.