रघुवीर घाट एक महिन्यासाठी बंद
मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यात कलम १४४ प्रमाणे जमावबंदी लागू आहे.
मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यात कलम १४४ प्रमाणे जमावबंदी लागू आहे.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 34.09 मिमी तर एकूण 306.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खेड तालुका वतीने खेड तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना
मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाकरीता निवेदन
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे.
प्रसाद लाड व निता प्रसाद लाड यांच्या अंत्योदय प्रतिष्ठान मुंबईतर्फे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनय नातू यांच्यावतीने ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ भारतीय जनता पार्टी ग्रामीण व शहर पदाधिकारी यांना सुपूर्द
गोवा बनावटीची दारू एक ट्रक मध्ये भरून दोन संशयित नाशिकला चालले होते याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या मुबई भरारी पथकाने सापळा रचुन ही मोठी कारवाई केली आहे.
कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्याबाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 54.44 मिमी तर एकूण 490 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट
copyright © | My Kokan