गेल्या तीन वर्षामध्ये जिल्ह्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक, नागरिकांनी आमिषांना बळी पडू नये पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षामध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून ५६ जणांची फसवणूक झाली आहे. बनावट अकाऊंट काढून २३ जणांची फसवणूक केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर कोणत्याही वाटाघाटी न करता विधानसभा अध्यक्षपद दिले तर ते स्वीकारण्याची माझी तयारी -आ .भास्कर जाधव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर कोणत्याही वाटाघाटी न करता विधानसभा अध्यक्षपद दिले तर ते स्वीकारण्याची तयारी आहे, असं वक्तव्य गुहागरचे आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे

रत्नागिरी जिल्हा परिषदेची नवी इमारत होणार; जिल्ह्याच्या विकासासाठी 70 कोटींचा निधी

महाविकास आघाडीच्या सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मिळणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेला 70 कोटी रूपयांचा निधी मिळणार

देवरुख मध्ये पिस्तुलाचा धाक दाखवत लुबाडले ५ लाख रुपये

शहरातील कांजिवरा भागातील नुरुल होदा मशहूरअली सिद्दिकी (४६) यांच्या घरात घुसून अज्ञात चौघांनी ५ लाख ३८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

मनुष्यबळाची माहिती सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस विषयांकीत कायद्यातील तरतुदीनुसार सादर करावी, असे कळविण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल

उपमुख्यमंत्र्यांनी सर्वच विभागांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.