नागरिकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात संसर्ग वाढतो, त्याचे खापर आमच्यावर फोडले जाते -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले

नागरिकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात संसर्ग वाढतो, त्याचे खापर आमच्यावर फोडले जाते असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी व्यक्त केले आहे.

कंत्राटी कामगारांच्या थकीत पगारासाठी करण्यात येणारे भीक मागो आंदोलन स्थगित

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोगडे यांनी या कर्मचार्‍यांचा थकीत पगार आठ दिवसात करण्यात येईल,

माटवण येथे सापडल्या दोन बंदुका; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

स्थानिक अन्वेषण विभागाने दापोली तालुक्यातील माटवण येथून दोन बंदुका ताब्यात घेतल्या असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिपळूणमध्ये पुराने घेतला बळी

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ४८ वर्षीय प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

राजापूरच्या कोंढतर पुलावरून एकजण वाहून गेला

रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत असून आज सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास एकजण कोंढतर पूल पार करत असताना जोड रस्त्यावरून वाहून जाण्याची घटना घडली आहे.

काँग्रेसचे दिलीप बेलोसे यांचं निधन

दापोली : काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबुराव बेलोसे साहेब यांचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप बेलोसे यांचं शनिवारी पुणे येथे […]