Category: माय जिल्हा

चिपळूणमध्ये पुराने घेतला बळी

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ४८ वर्षीय प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

राजापूरच्या कोंढतर पुलावरून एकजण वाहून गेला

रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत असून आज सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास एकजण कोंढतर पूल पार करत असताना जोड रस्त्यावरून वाहून जाण्याची घटना घडली आहे.

काँग्रेसचे दिलीप बेलोसे यांचं निधन

दापोली : काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबुराव बेलोसे साहेब यांचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप बेलोसे यांचं शनिवारी पुणे येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झालं.…

गेल्या तीन वर्षामध्ये जिल्ह्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक, नागरिकांनी आमिषांना बळी पडू नये पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षामध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून ५६ जणांची फसवणूक झाली आहे. बनावट अकाऊंट काढून २३ जणांची फसवणूक केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर कोणत्याही वाटाघाटी न करता विधानसभा अध्यक्षपद दिले तर ते स्वीकारण्याची माझी तयारी -आ .भास्कर जाधव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर कोणत्याही वाटाघाटी न करता विधानसभा अध्यक्षपद दिले तर ते स्वीकारण्याची तयारी आहे, असं वक्तव्य गुहागरचे आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे