रत्नागिरी जिल्हा परिषदेचे महापूर, नैसर्गिक आपत्तीमुळे ८० कोटीचे नुकसान

महापूर आणि नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून पूरग्रस्त नागरिकांना तातडीने शासकीय मदत सुरु; मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही _ पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही सुरु केली आहे

ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज पूरग्रस्त कोकण दौऱ्यावर

ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज पूरग्रस्त कोकण दौऱ्यावर जात आहेत

रघुवीर घाटात घाटात दरड कोसळुन सोळा गावांचा संपर्क तुटला

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड मधील रघुवीर घाटात सहा ते सात ठिकाणी दरडी कोसळल्याची घटना घडली आली

चिपळूण वासियांच्या मदतीसाठी दापोली मधील नरेंद्र महाराज संस्थांचे २०० सदस्य गेले धावून

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण येथे आलेल्या महापुरामुळे मोठे संकट आल्यानंतर हजारो कुटुंब रस्त्यावर आली आहेत.