Category: माय जिल्हा

जिल्ह्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार : पालकमंत्री अनिल परब

ओमिक्रोनच्या संकटामुळे बंद झालेल्या शाळा 1 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरू करण्यात येतील

पालकमंत्री ॲङ अनिल परब यांचा सुधारित दौरा कार्यक्रम

राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ अनिल परब जिल्हा दौऱ्यावर येत आहेत

रसाळगड किल्ल्यावरील ४०० फूट दरीतील तोफ गडावर ठेवण्यात आली

सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील गडकोट संवर्धनाचे काम गेली १४ वर्ष संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे , रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्क्यांच्या संवर्धनासाठी गेली ४ वर्ष कार्य जातात…

आफ्रोह’ महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी माधुरी मेनकार व राज्य सदस्यपदी उषा पारशे

राज्य कार्यकारीणीच्या सभेत आफ्रोह महिला आघाडीची राज्य कार्यकारणी घोषित करण्यात आली