रत्नागिरी भाजपने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि अहिल्यादेवी होळकर निबंध स्पर्धा बक्षीस समारंभ आयोजित केला
रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर शाखेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत गुणवंत ठरलेल्या…