तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या 24 घरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण
तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज लोकार्पण
तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज लोकार्पण
लसीकरणाबाबत महाराष्ट्र सातत्याने देशात प्रथम क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने अखंडित लस पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी.
नव्या कृषी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी दुरुस्ती विधेयक आणले पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली
दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱयाची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे
राज्यातील गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २३ सदस्यांच्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे.
काेराेनामुळे मृत्यू झालेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.
गिम्हवणे ग्रामपंचायत ने सुरु केले्लया कोव्हीड सेंटर सुरु करण्याचा उपक्रम या साथीच्या काळात गरजेचा व कौतुकास्पद असुन आपण यासाठी लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी यावेळी दिली.
राज्यातील करोना संसर्गाचे वेग कमी झालेला दिसत असला, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहे.
copyright © | My Kokan