मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात चालत्या कारने घेतला पेट, कार जळून झाली भस्मसात
शिमगोत्सवा निमित्त मुंबईहून कोकणात अनेक चाकरमानी येत आहेत. आज कोकणात येणाऱ्या कारने कशेडी घाटात पेट घेतला.
शिमगोत्सवा निमित्त मुंबईहून कोकणात अनेक चाकरमानी येत आहेत. आज कोकणात येणाऱ्या कारने कशेडी घाटात पेट घेतला.
दापोलीने इतके कडक तापमान मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात पहिल्यांदाच पाहिले आहे
दापोली, मंडणगड, गुहागर संघर्ष समिती व हर्णै बंदर कमिटी यांच्यावतीने मच्छीमारांच्या प्रमुख मागण्यासाठी पारंपरिक मच्छिमारांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले
१३ मार्च पासून रत्नागिरी तील नऊही पंचायत समितीवर प्रशासकाची नियुक्ती
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटिस पाठवून पोलिसांनी मोठी चूक केलीय.
२९ मार्चला करण्यात येणार पुतळ्याचे अनावरण
NSDL दिलेल्या माहितीप्रमाणे -18 वर्षांखालील मुलांचे पॅन कार्ड काढता येईल
जालना-ब्रॉडगेज असलेल्या देशातील सर्व मार्गाचे सन २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण केले जाणार. तसेच ज्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केलं जाणार आहे
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोलो यांची चिपळूण तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी नुकतीच दुपारी भेट घेतली.
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे