देवेंद्र फडणवीसांकडून घोसाळकर कुटुंबाचे सांत्वन

आपल्या लाडक्या नातीला भेटून परतत असताना बोरज येथे विद्युत तारेच्या स्पर्शाने आजी आजोबांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खेड तालुक्यातील बोरज येथील घोसाळकर कुटूंबाला भेटून त्यांचे सांत्वन केले.

तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून देणार-मत्सव्यवसाय मंत्री अस्लम शेख

तोक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमारांच्या नौकेचे तसेच त्याच्या घरांचे नुकसान झालेले असून त्याच्या नौकाना नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे वस्त्रोद्योग, मत्सव्यवसाय, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

लसीचा दुसरा डोस ३० दिवसानंतर कसा मिळाला?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला खुलासा

राजेश टोपेंना ३० दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस कसा मिळाला असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात येत होता.

महाराष्ट्रासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे-आरोग्यमंत्री राजेश टोपे

करोनापाठोपाठ महाराष्ट्राला Mucormycosis अर्थात काळी बुरशी या आजाराचा देखील फटका बसला असून त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा दौरा कार्यक्रम

राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग खार जमिन विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत

तौक्ते’चे बळी! ‘पी-३०५’वरील १४ कर्मचाऱ्यांचे मृतदेह अरबी समुद्रातून काढले बाहेर

तौक्ते चक्रीवादळाचा ‘बॉम्बे हाय’ क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या तराफ्यांना मोठा तडाखा बसला

दैनंदिन तीन हजार मेट्रिक टन प्राणवायूनिर्मिती राज्यातच करण्यात येईल -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सध्याच्या परिस्थितीत प्राणवायूसाठी इतरांवर अवलंबून राहाणे परवडणारे नाही. त्यामुळे दैनंदिन तीन हजार मेट्रिक टन प्राणवायूनिर्मिती राज्यातच करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.