पशुपालन व्यवसायावर बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गदा

खेड : कोकणामध्ये अलीकडच्या काळामध्ये बिबट्यांची दहशत प्रचंड वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून बिबट्या गावांमध्ये घुसून पाळीव जनावरांवर हल्ला करण्याचे प्रकार खूपच वाढले आहेत. पूर्वी […]

हिंदू संस्कृती, वेदांची परंपरा शिकविणारे क्षेत्रीय वैदिक संमेलन

भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राची ताकद देशाला कळेल -पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी – कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ.पांडुरंग वामन […]

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा दौरा

रत्नागिरी – राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम […]

रमाईंच्या त्यागामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापुरुष झाले – नातू डॉ. भीमराव आंबेडकर

रत्नागिरी : “रमाईंच्या त्यागामुळे, केलेल्या सहकार्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापुरुष झाले आणि समाजाचा उद्धार झाला. एका बाजूला डॉ. बाबासाहेबांचा आदर्श आहे, तर दुसऱ्या बाजूला महिलांसाठी […]

रत्नागिरीत ब्राउन हेरोईनसह तिघांच्या अटक

रत्नागिरी : शहर परिसरात ब्राउन हेरोईन या अंमली पदार्थाच्या पुड्या बाळगणाऱ्या तीन संशयितांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना संशयितांना […]

मिशन आपुलकीने आपुलकी वाढते- सायली मेहता

दापोली (प्रतिनिधी) : ही आवडते मज मनापासूनी शाळा,लाविते लळा ही जसा माऊली बाळा. विद्यार्थी असो वा शिक्षक त्यांना शाळेचा लळा कधी कमी होत नाही. त्यातही […]

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विविध पुरस्कार जाहीर

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त विविध मान्यवर साहित्यिक आणि प्रकाशन संस्थांना गौरविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उद्योग […]

चिपळुणातून एका पतसंस्थेच्या कर्मचारी बेपत्ता, तक्रार दाखल

चिपळूण : खेड तालुक्यातील आंबडस-सोलकरवाडी येथील रहिवासी व चिपळूण नागरी पतसंस्थेचा कर्मचारी अमित अर्जुन मोरे (२६) हा काही दिवसापासून बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी चिपळूण […]

कोकणातील हजारो महिला मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विळख्यात

सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पट्टीतील हजारो महिला मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यात अडकल्या आहेत. यातून या महिलांना बाहेर काढण्यासाठी सरकारने […]

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत अयोध्या दौरा

पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी लाभ घेण्याचं केलं आवाहन रत्नागिरी : जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ देण्याचे नियोजित असून, समाज कल्याण […]